Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Onkar Dhavale
ओंकार मिडिया क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत असून त्याला ५ वर्षाहून जास्त अनुभव आहे. महाराष्ट्रातील दिग्गज मिडिया हाउसेस सोबत काम करण्याचा अनुभव असून युवाकट्टामध्ये तो मागील एक वर्षापासून सिनियर Content Writer पदावर काम पाहतो.. Email: OnkarDhavale@Yuvakatta.com
BCCI Warning to Virat- Rohit: विराट-रोहितच्या अडचणीमध्ये वाढ, टीम इंडियात टिकून राहण्यासाठी आता हे काम करावेच लागणार!
BCCI Warning to Virat- Rohit: कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी शानदार पुनरागमन केले. ७-८ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, दोघेही अनुभवी खेळाडू टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसले. या मालिकेतील विराट कोहलीचे पहिले दोन सामने विशेष प्रभावी नव्हते, परंतु तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ७४ धावांची नाबाद खेळी केली. रोहित शर्माला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले कारण त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. असे असूनही, त्याला टीम इंडिया मधून वगळले जाऊ शकते. बीसीसीआयने दोघांनाही संदेश पाठवला आहे, त्यांना कळवले आहे की जर त्यांना टीम इंडियामध्ये राहायचे असेल तर त्यांना एक…
“ट्रॉफीला हात लावून बरे वाटले..”, सुर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीची उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!
सुर्यकुमार यादव: आशिया कप ट्रॉफीचा वाद हा बराच चर्चेचा विषय राहिला आहे. आशिया कप जिंकूनही टीम इंडियाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. मात्र काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचे चेअरमन मोहसिन नक्वीवर टीका केली. आशिया कप जिंकूनही टीम इंडियाला ट्रॉफी मिळाली नाही! पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी सोबत घेतली होती आणि टीम इंडियाला अद्याप ती परत मिळालेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर ‘अखेर ट्रॉफी ला स्पर्श करून कसे बरे वाटले’ याचा उल्लेख सूर्याने केला. यासोबतच आशिया कप ट्रॉफी नक्वीने चोरून सोबत नेल्याबद्दल त्याने एक हुशार विनोदही केला. सुर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीची खिल्ली उडवली,नक्की काय…
Big Boss 19 Updates: कॉमेडी स्टार प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात पुन्हा इंट्री, पहा कधी करणार प्रवेश?
Big Boss 19 Updates: सलमान खानच्या रिअॅलिटी शो “बिग बॉस १९ (Big Boss 19)” मध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. वीकेंड का वार मधून बाहेर पडल्यानंतर, एक मजबूत स्पर्धक पुन्हा घरात प्रवेश करणार आहे. यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. त्याच्या परतण्याने, या मजबूत स्पर्धकाला पाहून सर्व घरातील सदस्यांना आनंद होईल. या स्पर्धकाने बिग बॉस घर सोडल्यापासून, प्रेक्षक त्याला खूप मिस करत आहेत. आता, तुम्ही विचार करत असाल की, आपण कोणत्या स्पर्धकाबद्दल बोलत आहोत. तर आपणा बोलतोय तो सदस्य आहे स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे! प्रणित मोरे डेंगूवर मात करून पुन्हा बिग बॉसच्या शोमध्ये परतत आहे. Big Boss 19…
WTC 2025-2027 Point Table: वेस्ट इंडीजला हरवून टीम इंडियाला पोईट टेबलमध्ये मोठा फायदा, थेट तिसऱ्या स्थानावर झेप; पहा गुणतालिका..!
WTC 2025-2027 Point Table: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. शुभमन गिल आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. यापूर्वी अहमदाबादमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४० धावांनी पराभव केला. २०२५-२०२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा हा पहिला विजय आहे. आता गुणतालिकेत कसे दिसते ते जाणून घ्या. कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे. WTC 2025-2027 Point Table: वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकाविजयानंतर टीम इंडियाला मोठा फायदा.! ऑस्ट्रेलियाने २०२५-२०२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकल्या आहेत. ३६ गुण आणि १०० टक्के विजय टक्केवारीसह, ऑस्ट्रेलिया…
Women ODI World Cup 2025: ‘त्याने काही फरक पडत नाही.’ सलग 2 पराभवानंतरही हरमनप्रीत कौरची अजब प्रतिक्रिया ..!
Women ODI World Cup 2025: हरमप्रीत कौर (Harman Preet Kaur) हीच्या नेतृत्वात टीम इंडिया रविवारी 12 ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 331 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि सलग तिसरा विजय मिळवला. कॅप्टन एलिसा हीली हीने ऑस्ट्रेलिया विजयात प्रमुख भूमिका बजावली. एलिसाने सर्वाधिक 142 धावांची खेळी केली. भारताला अशाप्रकारे 330 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. या पराभवानंतरही कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. Women ODI World Cup 2025: पराभवानंतर ही हरमन प्रीत कौरच्या प्रतिक्रियेचे…
CWC 2025: पाकिस्तानच्या मोठ्या पराभवानंतर इरफान पठाणने पाकिस्तानला केले पुन्हा ट्रोल, ट्वीट होतंय तुफान व्हायरल
CWC 2025: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक रोमांचक सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना ८८ धावांनी जिंकला आणि एकदिवसीय इतिहासात पाकिस्तानवर १२ वा विजय मिळवला. या सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) ने पाकिस्तानला ट्रोल करत टीम इंडियाचा विजय आपल्या खास शैलीत साजरा केला. CWC 2025:इरफान पठाणने पाकिस्तानला केले ट्रोल! पाकिस्तानला पुन्हा एकदा टीम इंडियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. प्रथम, भारतीय पुरुष संघाने २०२५ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले आणि आता, महिला विश्वचषकातही टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केले आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात, पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाने…
Suryakumar Yadav Donate match fees to Indian Army: आशिया कप जिंकल्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादवने भारतीय जवानांसाठी घेतला मोठा निर्णय..!
Suryakumar Yadav Donate match fees to Indian Army: आशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Ydav) ने आशिया कप स्पर्धेतील सर्व सामन्यांचे त्यांचे सामना शुल्क भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना दान करण्याची घोषणा केली. Suryakumar Yadav Donate match fees to Indian Army: सूर्याच्या कृतीने जिंकले भारतीयांचे मन..! रविवारी रात्री उशिरा, सूर्यकुमार यादव (Suryakumar Ydav) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर लिहिले की, “मी या स्पर्धेसाठी माझे सामना शुल्क आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही नेहमीच माझ्या आठवणीत राहाल.” भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या या…