इंग्रजांविरुद्ध पहिल्यांदा बंड करणारी महिला राज्यकर्ती’ राणी चेन्नमा’ होती, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते विशेष संबंध..
इंग्रजांविरुद्ध पहिल्यांदा बंड करणारी महिला राज्यकर्ती’ राणी चेन्नमा’ होती, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते विशेष संबंध.. भारत देशात आजपर्यंत अनेक शूर,वीर,पराक्रमी राजा व महाराज्यांनी राज्य केले. त्यामध्ये जास्त पुरुषांची संख्या आहे परंतु यास काही अपवादही आहेत. काही महिला राज्यकर्त्यांनी पण आपली कारकीर्द पराक्रमाने आणि शौर्याने गाजवली आहे. महिला शासक म्हणले की, आपणास झाशीची राणी… Read More »