Category Archives: व्यक्तीविशेष

12 बलात्कार पिढीत मुलींची बनली आई शिवाय 350 हून अधिक लावारिस मृतदेहांवर स्वतःच्या पैश्यातून केले अंतिम संस्कार या महिलेच्या कार्याची दखल स्वतः गृहमंत्र्यांनी देखील घेतलीय. पहा फोटो..

By | March 8, 2023

12 बलात्कार पिढीत मुलींची बनली आई शिवाय 350 हून अधिक लावारिस मृतदेहांवर स्वतःच्या पैश्यातून केले अंतिम संस्कार या महिलेच्या कार्याची दखल स्वतः गृहमंत्र्यांनी देखील घेतलीय. पहा फोटो.. जीवनात परोपकाराला खूप महत्त्व आहे. समाजात दानधर्मापेक्षा मोठा दुसरा धर्म नाही. आज आम्ही अशा एका महिलेबद्दल बोलणार आहोत, जिला तुम्ही परोपकाराचे उदाहरण मानू शकता. खरंतर आज आम्ही बोलत… Read More »

राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवरून काही काळासाठी काढले अन्…,कॉमेडीयन श्रीवास्तव यांच्या तब्येतीबद्दल अधिकृत माहिती अखेर समोर..

By | August 17, 2022

राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवरून काही काळासाठी काढले अन्…,कॉमेडीयन श्रीवास्तव यांच्या तब्येतीबद्दल अधिकृत माहिती अखेर समोर.. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कॉमेडियन राजू श्रीवास्तव नेहमीप्रमाणे जिममध्ये जायचे. यादरम्यान, जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यावर ते बेशुद्ध पडले. कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना सोमवारी… Read More »

भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या जगतशेठ यांच्याकडे स्वतः इंग्रजही पैश्यासाठी हात पसरायचे…

By | August 17, 2022

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की, ब्रिटीश राजवटीच्या आधी आपला देश ‘सोने की चिडिया’ असायचा. ज्याचे कारण श्रीमंत राजे आणि संस्थानिक होते, ज्यांचे खजिना भरले होते. त्यावेळी लोकांमध्ये गरिबी नव्हती. इंग्रजांच्या काळातील आणि त्यापूर्वीचे असे अनेक राजे होते, ज्यांच्याबद्दल आज बहुतेक भारतीयांना माहिती नाही. जर आपण इतिहासाची पाने उलटली तर आपल्याला अशा अनेक विशेष लोकांबद्दल… Read More »

आपल्या 1 वर्षाच्या मुलाला पोटाला बांधून शहरात रिक्षा चालवतेय ही महिला, पोट भरण्यासाठी करतेय जिद्दीने संघर्ष..

By | August 15, 2022

आपल्या 1 वर्षाच्या मुलाला पोटाला बांधून शहरात रिक्षा चालवतेय ही महिला, पोट भरण्यासाठी करतेय जिद्दीने संघर्ष.. जीवन जगण्यासाठी लोक अनेक मार्गांनी संघर्ष करतात.काहींसाठी आयुष्य खूप सोपे आणि मजेशीर असते तर काहींसाठी हे जीवन संघर्षाचे दुसरे नाव आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत जी सतत आपल्या आयुष्याची लढाई लढत असते. आजकाल छत्तीसगडमधील… Read More »

गहाण ठेवलेली जमीन किरायाने घेऊन त्यावर पपईची शेती करत ह्या शेतकऱ्याने लाखो रुपये कमावलेत..

By | August 15, 2022

गहाण ठेवलेली जमीन किरायाने घेऊन त्यावर पपईची शेती करत ह्या शेतकऱ्याने लाखो रुपये कमावलेत.. आज आम्ही बिहारचे रहिवासी परशुराम दास यांची गोष्ट घेऊन आलो आहोत. परशुराम हा भागलपूर जिल्ह्यातील छपर गावचा आहे. त्यांच्याकडे छोटीशी जमीन असायची. एकप्रकारे तो त्या जमिनीतून आपला उदरनिर्वाह करत होता. मात्र काही काळापूर्वी त्याची अवस्था अशी निर्माण झाली की त्याना ही… Read More »

या 5 खतरनाक महिला किलरने निर्दयीपनाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या..

By | August 10, 2022

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === या 5 खतरनाक महिला किलरने निर्दयीपनाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या..   आपल्या सर्वांना गुन्हेगारी जगतामध्ये फक्त पुरूष गुन्हेगारच कुख्यात आहेत असं वाटत असेल परंतु आपल्याकडेच नाही तर अमेरिकेत देखील काही महिला गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये प्रचंड कुख्यात आहेत. या महिलांनी अत्यंत निर्दयपणे अनेकांचा जीव घेतला आणि त्यांच्या… Read More »

आपल्या 2 लेकांच्या मृत्यूनंतर रिक्षा चालवून नातीचं स्वप्न पूर्ण करण्यास धडपडतोय हा मुंबईचा रिक्षावाला आजोबा.

By | July 28, 2022

आपल्या 2 लेकांच्या मृत्यूनंतर रिक्षा चालवून नातीचं स्वप्न पूर्ण करण्यास धडपडतोय हा मुंबईचा रिक्षावाला आजोबा. परिस्थिती माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही, याची प्रचीती येते मुंबईतल्या या रिक्षाचालक आजोबांची कथा ऐकल्यानंतर. आपले दोन मजबूत खांदे असलेल्या मुलांनी आयुष्याच्या वाटेवर एकटे सोडून गेल्यावर या आजोबांनी आपल्या घरातील सर्व व्यक्तींची जबादारी स्वतःवर झोकावून घेतली आहे.… Read More »

1971च्या युद्धात निर्मलजीत सिंह यांनी 3 फायटर विमाने पाडून पाकिस्तानच्या पुंग्या टाईट केल्या होत्या..

By | July 27, 2022

1971च्या युद्धात निर्मलजीत सिंह यांनी 3 फायटर विमाने पाडून पाकिस्तानच्या पुंग्या टाईट केल्या होत्या..   उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता! जिस मुल्क के सरहद की निगहबान हैं आँखे!! दुष्यंत कुमार यांच्या ह्या ओळी प्रत्येक भारतीय  सैनिकांवर तंतोतंत जुळतात.. , देशाच्या सीमेवर शत्रूंना धुवून काढण्यासाठी सदैव डोळे उघडे ठेवणारे सैनिक हे  संपूर्ण भारताची… Read More »

1965 च्या भारत-पाक युद्धात या भारतीय सैनिकाने पाकिस्तानचे 60 हून अधिक युद्धटेंक उडवले होते..

By | July 26, 2022

1965 च्या भारत-पाक युद्धात या भारतीय सैनिकाने पाकिस्तानचे 60 हून अधिक युद्धटेंक उडवले होते..   भारताच्या इतिहासात आपल्या शूर सैनिकांनी नेहमीच देशाच्या अभिमानासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनीही आपल्या प्राणांची आहुती दिली आणि हुतात्मा झाले. त्या शहीदांपैकी एक म्हणजे लेफ्टनंट कर्नल ‘अर्देशीर बेर्जरी तारापोर’. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी आपले कुशल… Read More »

208 किलो वजनाचे चिलखत आणि तलवारी घेऊन शूरवीर महाराणा प्रताप मुघलांशी लढले होते…

By | July 23, 2022

208 किलो वजनाचे चिलखत आणि तलवारी घेऊन शूरवीर महाराणा प्रताप मुघलांशी लढले होते… महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी मेवाड राजघराण्यात झाला. तो मेवाडचा राजा उदयसिंग यांचा थोरला मुलगा होता. उदयसिंग यांचे 9वा मुलगा जगमल सिंग यांच्यावर खूप प्रेम होते, म्हणून त्यांनी मृत्यूपूर्वी जगमलला आपला उत्तराधिकारी बनवले. मेवाडचे शूरवीर महाराणा प्रताप आजही त्यांच्या… Read More »