हा होता भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणारा पहिला पत्रकार, ज्यांना इंग्रजांनी हाल हाल करून मारलेलं..
हा होता भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणारा पहिला पत्रकार, ज्यांना इंग्रजांनी हाल हाल करून मारलेलं.. १८५७ च्या क्रांतीचा पाया सैनिकांनी घातला हे आपणा सर्वांना माहीत आहे. क्रांतीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचा आधार राहिला, या सैनिकांसोबतच राजे-सम्राटांचे नावही आपल्या जिभेवर येते. पण, त्यांच्याबरोबरच मजूर, शेतकरी, जमीनमालक, माजी सैनिक, लेखक, पत्रकार यांचीही भूमिका कमी नव्हती. यातील अनेक नावे… Read More »