छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती वीर बाजी पासलकर होते..
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती वीर बाजी पासलकर होते.. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जगच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले. रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे आणि रयतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचे व्रत आंगिकारले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले… Read More »