Tag Archives: युद्ध

अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या महान योद्ध्यांना युद्धभूमीत मृत्यूला सामोरी जावं लागलं होत..

By | August 12, 2022

    धर्माच्या बाजूने राहणारांचा नेहमी विजय होत असतो. मग समोरचा व्यक्ती कितीही मोठा बलवान,ताकतवर असला आणि तो सत्याची बाजू सोडून अधर्माच्या संगतीत असेल तर त्याचा पराभव निच्छित असतो. धर्म-अधर्माच्या युद्धामध्ये नेहमी धर्माचाच विजय होतो. आज आपण काही अश्याच महापराक्रमी योध्यांबद्दल बोलणार आहोत ,ज्यांच्यात आपल्या ताकतीच्या आणि शक्तीच्या जोरावर तिन्ही लोकांवर विजय मिळवण्याची ताकत होती.… Read More »

1971च्या युद्धात निर्मलजीत सिंह यांनी 3 फायटर विमाने पाडून पाकिस्तानच्या पुंग्या टाईट केल्या होत्या..

By | July 27, 2022

1971च्या युद्धात निर्मलजीत सिंह यांनी 3 फायटर विमाने पाडून पाकिस्तानच्या पुंग्या टाईट केल्या होत्या..   उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता! जिस मुल्क के सरहद की निगहबान हैं आँखे!! दुष्यंत कुमार यांच्या ह्या ओळी प्रत्येक भारतीय  सैनिकांवर तंतोतंत जुळतात.. , देशाच्या सीमेवर शत्रूंना धुवून काढण्यासाठी सदैव डोळे उघडे ठेवणारे सैनिक हे  संपूर्ण भारताची… Read More »

1965 च्या भारत-पाक युद्धात या भारतीय सैनिकाने पाकिस्तानचे 60 हून अधिक युद्धटेंक उडवले होते..

By | July 26, 2022

1965 च्या भारत-पाक युद्धात या भारतीय सैनिकाने पाकिस्तानचे 60 हून अधिक युद्धटेंक उडवले होते..   भारताच्या इतिहासात आपल्या शूर सैनिकांनी नेहमीच देशाच्या अभिमानासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनीही आपल्या प्राणांची आहुती दिली आणि हुतात्मा झाले. त्या शहीदांपैकी एक म्हणजे लेफ्टनंट कर्नल ‘अर्देशीर बेर्जरी तारापोर’. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी आपले कुशल… Read More »

युद्धादरम्यान लैंड माइन स्फोटामुळे स्वतःचा पाय स्वतः कापूनसुद्धा हा जवान पाकिस्तानच्या सैनिकांना भिडला होता..

By | July 20, 2022

युद्धादरम्यान लैंड माइन स्फोटामुळे स्वतःचा पाय स्वतः कापूनसुद्धा हा जवान पाकिस्तानच्या सैनिकांना भिडला होता..   ‘जय महाकाली आयो गोरखाली’ कदाचित हीच घोषणा असावी, ज्यामुळे  युद्धात गंभीर जखमी होऊनही भारत मातेच्या सुपुत्राने युद्धात हार मानली  नाही. ! स्वतःचा  पाय स्वतः तोडून हा वीर सैनिक दुश्मनांशी लढला होता. तो सैनिक म्हणजे मेजर ” इयान कार्डोजो”. हा तोच… Read More »

केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय..

By | July 5, 2022

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय..   धर्माच्या बाजूने राहणारांचा नेहमी विजय होत असतो. मग समोरचा व्यक्ती कितीही मोठा बलवान,ताकतवर असला आणि तो सत्याची बाजू सोडून अधर्माच्या संगतीत असेल तर त्याचा पराभव निच्छित असतो. धर्म-अधर्माच्या युद्धामध्ये नेहमी धर्माचाच विजय होतो.… Read More »