अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या महान योद्ध्यांना युद्धभूमीत मृत्यूला सामोरी जावं लागलं होत..
धर्माच्या बाजूने राहणारांचा नेहमी विजय होत असतो. मग समोरचा व्यक्ती कितीही मोठा बलवान,ताकतवर असला आणि तो सत्याची बाजू सोडून अधर्माच्या संगतीत असेल तर त्याचा पराभव निच्छित असतो. धर्म-अधर्माच्या युद्धामध्ये नेहमी धर्माचाच विजय होतो. आज आपण काही अश्याच महापराक्रमी योध्यांबद्दल बोलणार आहोत ,ज्यांच्यात आपल्या ताकतीच्या आणि शक्तीच्या जोरावर तिन्ही लोकांवर विजय मिळवण्याची ताकत होती.… Read More »