आशिया कप स्पर्धेत हे 3 खेळाडू खेचून आणू शकतात विजय, ट्रॉफी जिंकायची असेल तर यांची चांगली कामगिरी आवश्यक..
आशिया कप स्पर्धेत हे 3 खेळाडू खेचून आणू शकतात विजय, ट्रॉफी जिंकायची असेल तर यांची चांगली कामगिरी आवश्यक.. सोमवारी (८ ऑगस्ट) बीसीसीआयने (Bcci) आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतून विराट कोहली ( Virat Kohli) आणि केएल राहुल (Kl Rahul) सारखे फलंदाज पुनरागमन करणार आहेत. तर संघाचे नेतृत्व… Read More »